जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार आदि कर्मयोगी फेलोशिपच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामीण विकासात महत्वाची भूमिका बजावणार जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. १२ डिसेंबर : अनुसूचित जमातींसह समाजातील वंचित घटकांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण आणि शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदि कर्मयोगी अभियान’ अंतर्गत आदि कर्मयोगी फेलोशिपच्या माध्यमातून…



