बंधकामगार पुनर्वसनासाठी सामंजस्य करार
बंधकामगार पुनर्वसनासाठी सामंजस्य करार जिल्हा प्रशासन व आय.जे.एम यांच्या मध्ये जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार पालघर : दि २ फेब्रुवारी: बंधकामगार प्रथेला आळा घालून मुक्त करण्यात आलेल्या कामगारांचे सन्मानपूर्ण व शाश्वत पुनर्वसन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन (IJM) यांच्यात…



