NH-48 मुंबई–अहमदाबाद महामार्ग :निष्काळजीपणामुळे अपघातांची मालिका, जबाबदार कोण?
दिनांक ११ जानेवारी २०२६ मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) हा सध्या अपघातांचा सापळा बनत चालला आहे. महामार्गावर वारंवार होणारे अपघात, वाहनांना लागणारी आग, रस्त्यावर तासन्तास उभे असलेले खराब ट्रक, अपुरी प्रकाश व्यवस्था आणि वेळेवर तातडीची मदत न मिळणे—या सर्व कारणांमुळे सामान्य प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. हा महामार्ग विकासाचा मार्ग न राहता मृत्यूचा मार्ग…



