📰 पालघर अपडेट: १४ आणि १५ ऑगस्टच्या खास आठवणी 🇮🇳
📰 पालघर अपडेट: १४ आणि १५ ऑगस्टच्या खास आठवणी 🇮🇳 पालघर शहरात दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी शहर बंद राहते. कारण येथे पाच बत्ती नाका येथे १४ ऑगस्टच्या दिवशी पाच शहीद झाले होते. या दिवशी शहर शहीदांना श्रद्धांजली अर्पित करते, झंडावंदन होते आणि राष्ट्रगीत व स्वातंत्र्य गीत गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. तर १५ ऑगस्ट रोजी…



