समुद्रकिनारी मोठा टँकर आढळला

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज. समुद्रकिनारी मोठा टँकर आढळला – पालघर जिल्हा. शिरगाव,जुना सटपटी रोड – पालघर दि. ७ सप्टेंबर २०२५, सायं. ५:०२ वा. पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्रकिनारी आज एक मोठा टँकर आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत उत्सुकता व्यक्त केली असून, हा टँकर नेमका कसा व कुठून आला याची माहिती मिळालेली नाही. या टँकरचा तपास…

Read More

भारतीय जनता पार्टी वाडा तालुका तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या शुभेच्छा…

भारतीय जनता पार्टी वाडा तालुका तर्फे ईद-ए-मिलादुन्नबी सणाच्या शुभेच्छा… पालघर नागरिक न्यूज सहसंपादक अमिन मेमन यांची बातमी… दि.५/९/२०२५ रोजी पालघर जिल्ह्यातील नावाजलेले शहर म्हणून ज्याची ओळख आहे असे कुडूस शहर कुडूस शहर है 52 छोट्या छोट्या गावाचे मुख्य बाजारपेठ आहे व येथे आजूबाजूला जवळपास छोट्या-मोठे १२०० कारखाने आहेत कुडूस शहरामध्ये वेगवेगळ्या जातीची लोक गुण्यागोविंदाने राहतात…

Read More

पालघर पोलीस विभागास हार्दिक अभिनंदन

📍 पालघर | दिनांक: 5 सेप्टेंबर 2025 ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस २०२५ हा शांततेत, सुरळीत व शिस्तबद्ध पार पडला. या निमित्ताने पालघर पोलीस प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट बंदोबस्ताबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. सुन्नी जामा मशीदेतून जुलूसाची सुरुवात माननीय पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. विनायक नारळे साहेब आणि पालघर पोलीस स्टेशनचे पोलीस…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा गुटखा माफियांवर धडाकेबाज सापळा – तब्बल ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा गुटखा माफियांवर धडाकेबाज सापळा – तब्बल ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त प्रतिक मयेकर बोईसर| गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि कायदा अंमलबजावणी यासाठी पालघर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत नुकत्याच केलेल्या धाडीत तब्बल ३२ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा गुटखा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध…

Read More

मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनाकडून ईद -ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा…

मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनाकडून ईद -ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा… पालघर नागरिक न्यूज सहसंपादक अमीन मेमन.. दि.५/९/२०२५ रोजी ईद-ए मिलादुन्नबी म्हणजे मुस्लिम धर्मियांसाठी खूपच आनंद साजरा करण्याचा दिवस आहे कारण या दिवशी पैगंबर मोहम्मद साहेबांचा जन्मदिवस मोहम्मद साहेबांबद्दल व त्यांच्या चांगल्या विचारांबद्दल लिहिण्यासारखे खूपच काही आहे त्यांनी कायम मानवते बद्दल प्रचार केला आहे जगात सर्वात मोठा धर्म…

Read More

आगर बालोद्यान : नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचे जिवंत स्मारक!

आगर बालोद्यान : नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचे जिवंत स्मारक! मुलांसाठी उभारलेले उद्यान बनले दारुड्यांचे आणि लफंग्यांचे अड्डे प्रतिक मयेकर बोईसर| डहाणू नगरपरिषदेकडून आगर परिसरात लाखो रुपये खर्च करून उभारलेले बालोद्यान हे आज ‘बालांसाठी नव्हे, तर बेफिकीर प्रशासनासाठी उभारलेले स्मारक’ ठरत आहे. चिमुकल्यांच्या खेळण्याचा, नागरिकांच्या विरंगुळ्याचा हेतू धुळीस मिळाला असून, हे उद्यान मद्यपी, धूम्रपायी आणि लफंग्यांचे केंद्रबिंदू बनले…

Read More

सरावलीत राजकीय नाट्याला उधाण – भाजप प्रवेशामुळे शिवसेनेची ‘घोर अडचण’!

📍बोईसर सरावलीत राजकीय नाट्याला उधाण – भाजप प्रवेशामुळे शिवसेनेची ‘घोर अडचण’! प्रतिक मयेकर बोईसर | पालघर जिल्ह्यातील सरावली ग्रामपंचायत सध्या राजकीय घडामोडींमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही सदस्यांनीही भगवा धारण केला. एवढ्यावरच थांबता कामा नये म्हणून शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनीही भाजपकडे कूच केल्याने स्थानिक राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र…

Read More

कोंकण परिक्षेत्र पोलिसांचा राज्यात डंका : ई-गव्हर्नन्स सुधारणांत प्रथम क्रमांक…

कोंकण परिक्षेत्र पोलिसांचा राज्यात डंका : ई-गव्हर्नन्स सुधारणांत प्रथम क्रमांक… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “समुद्र संदेश” WhatsApp Channelचे लोकार्पण… प्रतिक मयेकर बोईसर| मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे आज…

Read More

गणेशोत्सवाची धामधूम – जनता दंग, पण पोलीस बांधव मात्र कर्तव्यावर…

गणेशोत्सवाची धामधूम – जनता दंग, पण पोलीस बांधव मात्र कर्तव्यावर… प्रतिक मयेकर बोईसर | गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीमय वातावरणात लाखो भाविक गणरायाचे स्वागत व विसर्जन करत असताना, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव मात्र २४ तास रस्त्यावर तैनात राहून आपले कर्तव्य बजावत असतात. पालघर जिल्ह्यासह अडीच दिवसांच्या…

Read More

मुंबई-अहमदाबाद महामार्ग – टोलखोरांचे राज्य, नागरिकांचा नरकयात्रा!

वसई सातिवली ब्रिजवर पाणी साचल्याने अपघातांची मालिका – प्रशासनाचे डोळे झाक, नागरिकांचा आक्रोश उसळला! प्रतिक मयेकर वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वसई सातिवली ब्रिज हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. मुसळधार पावसामुळे पुलावर डबकं तयार झालं असून अनेक वाहने घसरून अपघातग्रस्त झाली आहेत. दररोज हजारो नागरिक या महामार्गावरून प्रवास करतात, पण त्यांना मिळते ती…

Read More