पालघरमध्ये वाहतूक कोंडी व अव्यवस्था – नागरिक हैराण
पालघर पालघर – कचेरी रोडसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी आता विक्राळ रूप धारण करत आहे. अरुंद रस्ते, वाढती वाहनसंख्या, चुकीच्या ठिकाणी केलेले अवैध डिव्हायडर आणि रिक्षाचालकांची मनमानी यामुळे पालघरकरांचे हाल होत आहेत. शहरातील गल्लीबोळ आधीच संकुचित; त्यात बेताल पार्किंगमुळे रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. पालघर रेल्वे स्थानक परिसरात तर रिक्षाचालकांची मनमानी कायम…



