ठळक बातम्या

७ जगहों पर क्रेडिट कार्ड का भूलकर भी न करें इस्तेमाल, गलती हो गई तो पीटते रहेंगे अपना सिर

७ जगहों पर क्रेडिट कार्ड का भूलकर भी न करें इस्तेमाल, गलती हो गई तो पीटते रहेंगे अपना सिर क्रेडिट कार्ड का इस्तेमाल आजकल तेजी से बढ़ रहा है, लेकिन इसमें एक छोटी सी चूक आपका तगड़ा नुकसान करा सकती है. क्रेडिट कार्ड का इस्तेमाल काफी ध्यान से करना चाहिए. बेशक क्रेडिट कार्ड रखने के…

Read More

MDP उम्मीदवार जावेद लुलानिया को वनिता बर्ड और मयंक बाजपेयी का समर्थन पालघर : पालघर नगरपरिषद के नगराध्यक्ष पद के लिए जावेद मजीद लुलानिया का मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी (MDP) की ओर से किया गया था। इनको पार्टी का टिकट समय पर मिल गया था, लेकिन चुनाव का आधिकारिक चिन्ह 26 तारीख को मिला, जिसकी वजह…

Read More

कृपया हमें वोट दें MDPमाइनॉरिटीज़ डेमोक्रेटिक पार्टी (MDP) साफ़ सुथरे क्रेन के निशानपर दबाएँ और हमें एक भव्य सांस्कृतिक विजय दिलाएँ पार्टी : MDPनिशानी *क्रेन माइनॉरिटीज़ डेमोक्रेटिक पार्टीप्रत्याशी : जावेद माजिद लुलानिया,पालघर नगर अध्यक्ष 2025उम्मीदवार के लिए. हमें विजयी बनाएं, आपका एक-एक वोट कीमती है | दिल से आपका शुक्रिया बहुत-बहुत धन्यवाद।(मुझे वोट दें)नगर अध्यक्ष…

Read More

पालघर शहराचे भाग अखेर उघडले आहेत.

पालघर नागरिक विशेष रिपोर्ट. पालघर शहराचे भाग अखेर उघडले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 तारखेला पालघरला येणार आहेत. मागील किती प्रयत्न, किती तक्रारी, किती फोन आणि किती फॉलोअप नंतर आज पालघरचे भाग (रस्ते) उघडले गेले आहेत. जे रस्ते इतक्या वर्षांपासून अस्तित्वात नव्हते, ज्यामुळे जनता दररोज त्रास भोगत होती, तेच रस्ते मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून…

Read More

पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकच गती, एकच शक्ती – रन फॉर युनिटी’ कार्यक्रम आयोजित

रन फॉर युनिटी कार्यक्रम आयोजित केले बाबत पालघर रेल्वे पोलीस ठाणे सरदार वल्लभभाई पटेल यांची दिनांक 31/10/2025 रोजी 150 वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त राज्यात व देशात ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने लोहमार्ग मुंबई अंतर्गत. पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे आज दिनांक 31/10/2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल…

Read More

बोईसर मधुर नाक्यावर वाहतूक पोलिसांची दृष्टी फक्त बाईकवर — ओव्हरलोड वाहनं मात्र त्यांच्या नाकासमोरून निर्धोक धावताहेत..!

प्रतिक मयेकर,पालघर बोईसर | मधुर नाका परिसरातून रोज सकाळ-संध्याकाळ धोकादायक दृश्यं दिसतात — तीन-तीन मजली कचऱ्याचे पोते बांधलेली पिकअप वाहने रस्त्यावरून निर्धोकपणे फिरतात. ही वाहनं केवळ वाहतुकीला अडथळा निर्माण करत नाहीत, तर कुठल्याही क्षणी अपघात घडवू शकतात. आणि गंमत म्हणजे हे सर्व अगदी ट्रॅफिक पोलिसांच्या नाक्याजवळच घडतं! या ठिकाणी रोज वाहतूक पोलीस उपस्थित असतात. हेल्मेट…

Read More

बोईसर औद्योगिक परिसरात ओव्हरलोड पिकअपचा बिनधास्त खेळ — वाहतूक विभाग आणि आरटीओ गप्प का?

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर औद्योगिक परिसरात रोजच्या रोज ओव्हरलोड पिकअप वाहनांचा खेळ उघडपणे सुरू असून, प्रशासनाचे डोळे मात्र झाकलेले दिसतात. के.सी. कम्प्युटराईज्ड वे-ब्रिजवर झालेले वजन हे संपूर्ण बेफिकीरीचे जिवंत उदाहरण आहे. वजनपत्रकांवर नमूद आकडे हे केवळ वाहनाचा भार दाखवत नाहीत, तर वाहतूक विभाग आणि आरटीओ यांची निष्क्रियता व जबाबदारीचा तोल बुडाल्याचे स्पष्ट करतात. औद्योगिक माल,…

Read More

मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड!

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज दि. 28 ऑक्टोबर 2025 🟥 मोखाडा हादरलं एसपी देशमुख साहेबांची जिगरबाज कारवाई! अवैध जुगार क्लबवर रेड! पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जुगार आणि मटका क्लब वर अखेर पालघर पोलीस अधीक्षक सतीश देशमुख साहेबांनी थेट कारवाई केली आहे. ही कारवाई म्हणजे भ्रष्टाचार आणि गैरकायदेशीर धंद्यांविरोधात प्रशासनाकडून मिळालेला एक जोरदार संदेश…

Read More

“तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!”

🔥 पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज 🗓 दि. 28 ऑक्टोबर 2025 🟥 “तीन महिने फिरूनही न्याय नाही — पालघर पोलीसांची बनवागिरी उघडकीस!” पालघर हादरलं तक्रारदाराला न्याय मिळणार का? तीन महिन्यांपासून पोलीस कार्यालयांमधून फिरूनही अद्याप न्याय नाही! पालघर : सुन्नी जामा मस्जिद पालघर परिसरात घडलेल्या एका वादग्रस्त प्रकरणाबाबत पत्रकार जावेद लुलानिया यांनी पालघर पोलीस स्टेशन, डीवायएसपी कार्यालय…

Read More

“वाऱ्यावर चालणारं प्रशासन — सरावली, बोईसर आणि खैरेपाड्यात ग्रामपंचायतींच्या घंटागाड्यांचा बेफिकीर कारभार!”

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर| सरावली, बोईसर आणि खैरेपाडा या तीनही ग्रामपंचायतींचा कारभार पाहिला तर जाणवतं की ग्रामपंचायतींचं प्रशासन हे कचरा उचलण्यापेक्षा जबाबदारी ढकलण्यातच व्यस्त आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या घंटागाड्या पाहिल्या की समजतं, ‘स्वच्छ भारत अभियान’ हे फक्त पोस्टरपुरतंच मर्यादित आहे. या गाड्या नागरिकांच्या अंगावर कचरा उडवत धावतात, आणि प्रशासन मात्र गप्प राहून नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी पाहतं….

Read More