आगर बालोद्यान : नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचे जिवंत स्मारक!

आगर बालोद्यान : नगरपरिषदेच्या निष्काळजीपणाचे जिवंत स्मारक! मुलांसाठी उभारलेले उद्यान बनले दारुड्यांचे आणि लफंग्यांचे अड्डे प्रतिक मयेकर बोईसर| डहाणू नगरपरिषदेकडून आगर परिसरात लाखो रुपये खर्च करून उभारलेले बालोद्यान हे आज ‘बालांसाठी नव्हे, तर बेफिकीर प्रशासनासाठी उभारलेले स्मारक’ ठरत आहे. चिमुकल्यांच्या खेळण्याचा, नागरिकांच्या विरंगुळ्याचा हेतू धुळीस मिळाला असून, हे उद्यान मद्यपी, धूम्रपायी आणि लफंग्यांचे केंद्रबिंदू बनले…

Read More

सरावलीत राजकीय नाट्याला उधाण – भाजप प्रवेशामुळे शिवसेनेची ‘घोर अडचण’!

📍बोईसर सरावलीत राजकीय नाट्याला उधाण – भाजप प्रवेशामुळे शिवसेनेची ‘घोर अडचण’! प्रतिक मयेकर बोईसर | पालघर जिल्ह्यातील सरावली ग्रामपंचायत सध्या राजकीय घडामोडींमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही सदस्यांनीही भगवा धारण केला. एवढ्यावरच थांबता कामा नये म्हणून शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनीही भाजपकडे कूच केल्याने स्थानिक राजकारणात भूकंप झाला आहे. मात्र…

Read More

कोंकण परिक्षेत्र पोलिसांचा राज्यात डंका : ई-गव्हर्नन्स सुधारणांत प्रथम क्रमांक…

कोंकण परिक्षेत्र पोलिसांचा राज्यात डंका : ई-गव्हर्नन्स सुधारणांत प्रथम क्रमांक… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “समुद्र संदेश” WhatsApp Channelचे लोकार्पण… प्रतिक मयेकर बोईसर| मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे आज…

Read More

गणेशोत्सवाची धामधूम – जनता दंग, पण पोलीस बांधव मात्र कर्तव्यावर…

गणेशोत्सवाची धामधूम – जनता दंग, पण पोलीस बांधव मात्र कर्तव्यावर… प्रतिक मयेकर बोईसर | गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तीमय वातावरणात लाखो भाविक गणरायाचे स्वागत व विसर्जन करत असताना, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस बांधव मात्र २४ तास रस्त्यावर तैनात राहून आपले कर्तव्य बजावत असतात. पालघर जिल्ह्यासह अडीच दिवसांच्या…

Read More

मुंबई-अहमदाबाद महामार्ग – टोलखोरांचे राज्य, नागरिकांचा नरकयात्रा!

वसई सातिवली ब्रिजवर पाणी साचल्याने अपघातांची मालिका – प्रशासनाचे डोळे झाक, नागरिकांचा आक्रोश उसळला! प्रतिक मयेकर वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वसई सातिवली ब्रिज हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. मुसळधार पावसामुळे पुलावर डबकं तयार झालं असून अनेक वाहने घसरून अपघातग्रस्त झाली आहेत. दररोज हजारो नागरिक या महामार्गावरून प्रवास करतात, पण त्यांना मिळते ती…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांची धडक कारवाई : १६ लाखांचा गुटखा जप्त, तीन जण अटकेत…

प्रतिक मयेकर (प्रतिनिधि) बोईसर| गणेशोत्सव जवळ येताच जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पालघर पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार २८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी कारवाई करत तब्बल १६ लाखांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल…

Read More

सरावली ग्रामपंचायतीतील पाण्याचा गंभीर प्रश्न – ८ सप्टेंबरपासून आमरण उपोषण, ग्रामस्थांचा संताप उसळला…!

प्रतिक मयेकर (प्रतिनिधि) बोईसर| सरावली ग्रामपंचायतीतील निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आदर्शनगरसह वॉर्ड क्र. क व ड या भागांत तर परिस्थिती अधिकच बिकट असून, नागरिकांना ४–४ दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जात आहे. इतक्या मोठ्या गावात पाण्याची अशी दुरवस्था निर्माण होणे ही ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेची थेट साक्ष असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत….

Read More

पालघर जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबी जुलूसाचा परमिशन लेटर प्रशासनाला सुपूर्द

📍पालघर दिनांक : 26 ऑगस्ट 2025 आज मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी तर्फे पालघर जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या ईद-ए-मिलादुन्नबी (५ सप्टेंबर 2025) जुलूस संदर्भात अधिकृत परमिशन लेटर जिल्हा प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले. 🤝 हा लेटर खालील विभागांना देण्यात आला: पालघर जिल्हाधिकारी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक SP देशमुख साहेब. ॲडिशनल SP श्री. विनायक नारडे साहेब. DYSP पालघर श्री. विकास…

Read More

🌸 भगवान महावीर स्वामी जन्म वाचन महोत्सव की शुभकामनाएँ 🌸

🌸 भगवान महावीर स्वामी जन्म वाचन महोत्सव की शुभकामनाएँ 🌸 🙏 आज का यह पावन दिन हमें याद दिलाता है कि जीवन का सबसे बड़ा आभूषण है – 👉 अहिंसा, सत्य, करुणा और संयम। 🌿 महावीर स्वामी का संदेश हर युग में इंसानियत का रास्ता दिखाता है। अगर हम उनके बताये मार्ग पर चलें, तो…

Read More

वसई-विरार शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांना दिले निवेदन

📍विरार शहारत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार विलास तरे   विरार. ( प्रतिनिधी ) – वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांच्या कडे देऊन केली…

Read More