ठळक बातम्या

बोईसर MIDC मध्ये प्रदूषणाचा कहर, बेकायदेशीर मालवाहतूक. रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त.

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील बोईसर MIDC परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारे केमिकल, स्लज आणि वायू प्रदूषण यामुळे परिसरातील हवा दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, केमिकल कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने…

Read More

पालघर के लोकप्रिय PSI प्रताप बॉस का जन्मदिन उत्साह से मनाया गया

पालघर के लोकप्रिय PSI प्रताप बॉस का जन्मदिन उत्साह से मनाया गया पालघर : पालघर में अपनी कर्तव्यनिष्ठ सेवा, दिलखुश स्वभाव और जनसेवा के लिए पहचाने जाने वाले PSI प्रताप बॉस का जन्मदिन बड़े ही सम्मान और खुशी के साथ मनाया जा रहा है। प्रताप बॉस ने अपने कार्यकाल के दौरान ईमानदारी, निष्ठा और समर्पण…

Read More

वसई में दर्दनाक हादसा | शिक्षिका की मौके पर मौत, क्षेत्र में शोक की लहर

वसई में दर्दनाक हादसा | शिक्षिका की मौके पर मौत, क्षेत्र में शोक की लहर वसई: वसई पूर्व के शिरसाड नाका क्षेत्र में शनिवार सुबह एक बेहद दर्दनाक सड़क हादसा सामने आया है, जिसमें एक शिक्षिका की मौके पर ही मौत हो गई। जानकारी के अनुसार, करीब 40 वर्षीय शिक्षिका स्वीडन गोस (निवासी निर्मल, वसई)…

Read More

ब्रेकिंग न्यूज़ | NH 48 मुंबई–अहमदाबाद हाईवे पर चारोटी– उड्डाणंपूल ब्लैक स्पॉट पर बड़ा हादसा. पालघर: मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH 48) पर चारोटी नाका उड्डाण पुल पर एक बड़ा हादसा सामने आया है, जहां एक अवजड (भारी) ट्रक वाहन पलट गया। इ     स दुर्घटना में ट्रक में भरे भारी गोल आकार के पेपर…

Read More

छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान में 1,283 सेवाओं का वितरण

छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान में 1,283 सेवाओं का वितरण पालघर, 10 अप्रैल : राजस्व विभाग से संबंधित लंबित कार्यों को तेजी से निपटाने और नागरिकों को एक ही स्थान पर विभिन्न सेवाएं उपलब्ध कराने के उद्देश्य से “छत्रपति शिवाजी महाराज राजस्व समाधान शिविर अभियान (चरण-1)” के अंतर्गत बोईसर मंडल के डॉ. एस….

Read More

समता सप्ताहानिमित्त ‘मार्जिन मनी’ कार्यशाळा संपन्न

समता सप्ताहानिमित्त ‘मार्जिन मनी’ कार्यशाळा संपन्न वंचित घटकांच्या सक्षमीकरणाला नवे बळ” पालघर, दि. १० एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांच्या आधारे भारतीय समाजात एकात्मता निर्माण करण्याचा जो महान प्रयत्न केला, त्याच विचारधारेचा वारसा पुढे नेत राज्य शासन विविध कल्याणकारी योजनांद्वारे दुर्बल व वंचित घटकांच्या सर्वांगीण…

Read More

जुना मच्छी मार्केट परिसर में हिट एंड रन, सीसीटीवी में कैद घटना, नागरिकों में आक्रोश

पालघर अपडेट | जुना मच्छी मार्केट परिसर में हिट एंड रन, सीसीटीवी में कैद घटना, नागरिकों में आक्रोश पालघर: जुना पालघर मच्छी मार्केट परिसर में आज एक गंभीर सड़क दुर्घटना सामने आई है, जिसमें चलते हुए व्यक्ति नासिर उमर खलिफा को एक तेज रफ्तार रिक्षा चालक ने टक्कर मार दी। इस पूरी घटना का सीसीटीवी…

Read More

शोक समाचार | पालघर के राहुल दवे का सड़क दुर्घटना में निधन, क्षेत्र में शोक

शोक समाचार | पालघर के राहुल दवे का सड़क दुर्घटना में निधन, क्षेत्र में शोक पालघर: पालघर के रहने वाले श्री राहुल घनश्याम दवे (उम्र 52 वर्ष) का सड़क दुर्घटना में दुखद निधन हो गया। प्राप्त जानकारी के अनुसार, 08 अप्रैल 2026 को जीवन विकास स्कूल के सामने, पानी की टाकी (टंकी) के पास हुई…

Read More

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला वॉटर सर्फिंगचा आनंद

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी समुद्रकिनारी लुटला वॉटर सर्फिंगचा आनंद पालघर  डहाणू प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या नाविन्यपुर्ण संकल्पतेतुन डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकिय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मुंबई सर्फ कल्ब स्कुल यांच्या पुढाकारातुन वसई समुद्रकिनारी वॉटर सर्फिंगचा रोमांचक आंनद लुटला. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एक विशेष आणि अविस्मरणीय अनुभव ठरलेला होता. विद्यार्थ्यांनी प्रथमच वॉटर सर्फिंग…

Read More

समता, न्याय आणि विकासाचा संदेश देणारा ‘सामाजिक समता सप्ताह उत्साहात प्रारंभ

समता, न्याय आणि विकासाचा संदेश देणारा ‘सामाजिक समता सप्ताह उत्साहात प्रारंभ पालघर, दि. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समतामूलक समाजरचना घडविण्याचा दिलेला संदेश आजही मार्गदर्शक ठरत आहे. राज्यघटनेतील कलम ४६ द्वारे दुर्बल व वंचित घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनाची जबाबदारी राज्यावर सोपविण्यात आली…

Read More