वसई-विरार शहर मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांना दिले निवेदन

📍विरार शहारत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा – आमदार विलास तरे   विरार. ( प्रतिनिधी ) – वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी आमदार विलास तरे यांनी लेखी निवेदन मनपा आयुक्त तथा प्रशासक मनोज सूर्यवंशी यांच्या कडे देऊन केली…

Read More

💐 हा आहे खरा माणूस जनतेचा सेवक!

पालघर नागरिक विशेष बातमी… दिनांक: 28 ऑक्टोबर 2025 💐 हा आहे खरा माणूस जनतेचा सेवक! 💐 अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांवर आलेल्या संकटाच्या काळात, स्वतःचा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेणारे माजी आमदार सुनील चंद्रकांत भुसारा साहेब — हे खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी आहेत. लोकांच्या सुख-दुःखात नेहमी खंबीरपणे उभे राहणारे, नेहमी लोकांसाठी लढा देणारे, असे हुशार…

Read More

पालघर जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद पालघर, दि. १८ ऑगस्ट २०२५ – भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभरात दि. १५/०८/२०२५ ते दि. १७/०८/२०२५ या कालावधीत “अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान” राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यात आला. या अभियानाचे मार्गदर्शन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. यतीश…

Read More

बंधकामगार पुनर्वसनासाठी सामंजस्य करार

बंधकामगार पुनर्वसनासाठी सामंजस्य करार जिल्हा प्रशासन व आय.जे.एम यांच्या मध्ये जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार पालघर : दि २ फेब्रुवारी: बंधकामगार प्रथेला आळा घालून मुक्त करण्यात आलेल्या कामगारांचे सन्मानपूर्ण व शाश्वत पुनर्वसन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशन (IJM) यांच्यात…

Read More

तहसीलदार–नगरपरिषद झोपेत? पालघरमध्ये बेकायदेशीर बांधकाम आणि महसूल चोरी वाढली.

तहसीलदार–नगरपरिषद झोपेत? पालघरमध्ये बेकायदेशीर बांधकाम आणि महसूल चोरी वाढली. पालघर शहरात सध्या बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट सुरू असून, नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर येत आहे. “साई आरती (Sai Aarti)” प्रोजेक्टसह काही ठिकाणी इमारतींचे काम कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय सुरू आहे, जिथे कामगार हेल्मेट, सेफ्टी बेल्ट किंवा संरक्षणाविना उंच मजल्यांवर काम करत आहेत. त्यामुळे मोठा अपघात…

Read More

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना शिवसेना आमदार विलास तरे यांच्याकडून शुभेच्छा!

मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे आमदार विलास तरे यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने महायुतीच्या वतीने सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी मुंबईतील राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या जलविहार बँक्वेट हॉल येथे आमदार तरे उपस्थित राहिले. या भेटीत आमदार विलास तरे यांनी राज्यपालांचे…

Read More

शिरगाव किनारपट्टीवर रासायनिक कचऱ्याचा कहर? सरपंच घनश्याम मोरे यांचा गंभीर आरोप; तात्काळ कारवाईची मागणी

शिरगाव किनारपट्टीवर रासायनिक कचऱ्याचा कहर? सरपंच घनश्याम मोरे यांचा गंभीर आरोप; तात्काळ कारवाईची मागणी पालघर | शिरगाव |  शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रासायनिक व दुर्गंधीयुक्त औद्योगिक कचरा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची…

Read More

NH 48 हायवे इन्फॉर्मेशन ग्रुप. खानिवडे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी वाढवणारे महामार्ग मदत पोलीस? मदतीऐवजी वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप व्हिडिओ व्हायरल 🚨 दिनांक : 30 जानेवारी 2026. पालघर जिल्ह्यातील NH-48 मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडी होत आहे. मदतीसाठी असलेले महामार्ग पोलीस आणि वाहतूक यंत्रणा प्रत्यक्षात कोंडी सोडवताना…

Read More

“वाऱ्यावर चालणारं प्रशासन — सरावली, बोईसर आणि खैरेपाड्यात ग्रामपंचायतींच्या घंटागाड्यांचा बेफिकीर कारभार!”

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर| सरावली, बोईसर आणि खैरेपाडा या तीनही ग्रामपंचायतींचा कारभार पाहिला तर जाणवतं की ग्रामपंचायतींचं प्रशासन हे कचरा उचलण्यापेक्षा जबाबदारी ढकलण्यातच व्यस्त आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या घंटागाड्या पाहिल्या की समजतं, ‘स्वच्छ भारत अभियान’ हे फक्त पोस्टरपुरतंच मर्यादित आहे. या गाड्या नागरिकांच्या अंगावर कचरा उडवत धावतात, आणि प्रशासन मात्र गप्प राहून नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी पाहतं….

Read More

NH 48 अपडेट | मनोर से सातीवली तक भीषण ट्रैफिक जाम, प्रशासन पर सवाल

NH 48 अपडेट | मनोर से सातीवली तक भीषण ट्रैफिक जाम, प्रशासन पर सवाल मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (NH-48) पर मनोर से सातीवली तक पिछले तीन दिनों से भारी ट्रैफिक जाम की स्थिति बनी हुई है। लगातार जाम के कारण वाहन चालकों और यात्रियों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। स्थानीय लोगों का…

Read More