ट्रंप के टैरिफ बम से भारतीय बाजार में त्राहिमाम, ताश के पत्ते की तरह बिखरे ये शेयर

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने 1 अक्टूबर, 2025 से सभी ब्रांडेड और पेटेंटेड दवाओं के आयात पर 100 परसेंट टैरिफ लगाया है. इसके अलावा, भारी ट्रकों पर 25 परसेंट और किचन कैबिनेट व संबंधित उत्पादों पर 50 परसेंट टैरिफ लगाने का ऐलान किया है. इसका असर आज भारतीय शेयर बाजार में दिख रहा है. हफ्ते…

Read More

दहानूतील सावटा गावात ३ ते ५ फुट पाणी भरलं

* ब्रेकिंग न्यूज – दहानूतील सावटा गावात ३ ते ५ फुट पाणी भरलं दानू. सनान शेख. दहानू तालुक्यातील सावटा गावात मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे आणि सखरा धरणाचे दरवाजे उघडल्याने गावात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावात अंदाजे ३ ते ५ फुट पाणी साचले असून…

Read More

“घंटागाडी की कचराकोंडी?” — सरावली ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने नागरिकांना वाऱ्यावर टाकलं!

“घंटागाडी की कचराकोंडी?” — सरावली ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने नागरिकांना वाऱ्यावर टाकलं! प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| सरावली ग्रामपंचायतीची घंटागाडी आज रस्त्यावरून धावत होती… पण त्यात कचरा उचलला जात नव्हता — तर जबाबदारी उडत होती! भरलेला कचरा उघड्यावर ठेवून गाडी हवेत धावत होती, आणि त्या वाऱ्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या, कुजक्या वस्तू, दुर्गंधी नागरिकांच्या चेहऱ्यावर उडत होत्या. प्रशासनाच्या या बेजबाबदार…

Read More

📰 पालघर अपडेट: १४ आणि १५ ऑगस्टच्या खास आठवणी 🇮🇳

📰 पालघर अपडेट: १४ आणि १५ ऑगस्टच्या खास आठवणी 🇮🇳 पालघर शहरात दरवर्षी १४ ऑगस्ट रोजी शहर बंद राहते. कारण येथे पाच बत्ती नाका येथे १४ ऑगस्टच्या दिवशी पाच शहीद झाले होते. या दिवशी शहर शहीदांना श्रद्धांजली अर्पित करते, झंडावंदन होते आणि राष्ट्रगीत व स्वातंत्र्य गीत गाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. तर १५ ऑगस्ट रोजी…

Read More

पालघर शहरात चोरीची मालिका वाढली नागरिक भयभीत, पोलिसांवर प्रश्नचिन्ह

पालघर शहरात चोरीची मालिका वाढली नागरिक भयभीत, पोलिसांवर प्रश्नचिन्ह पालघर : पालघर शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून आता या घटना सामान्य बाब बनल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मनोर रोडवरील ओवेज चिकन शॉप येथे ८ डिसेंबरच्या रात्री चोरीची घटना घडली. दुकानातून इन्व्हर्टर बॅटरीची चोरी झाल्याने दुकानाचे मालक…

Read More

पालघर कचेरी रोडवरील बेकायदेशीर पार्किंगचा सवाल…

17 ऑक्टोबर 2025 पालघर प्रतिनिधी : जावेद मजीद लूलानिया. जिल्हा अध्यक्ष — महाराष्ट्र शिव वाहतूक सेना, पालघर पालघर कचेरी रोड परिसरात दररोज बेकायदेशीर वाहन उभी करण्याचे प्रकार वाढत आहेत.  अलीकडेच रसम हॉटेल तसेच वसई विकास बँक समोर 5050 नंबरची काळ्या रंगाची गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी करून चालक निघून गेल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी पाहिला….

Read More

पालघर जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक प्रहार; गुंतवणूक फसवणूक व घरफोडी प्रकरणात यशस्वी कारवाई.

पालघर जिल्ह्यात गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक प्रहार; गुंतवणूक फसवणूक व घरफोडी प्रकरणात यशस्वी कारवाई. पालघर : पालघर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालघर पोलिसांनी कडक पावले उचलत आर्थिक फसवणूक तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावला आहे. शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या RICH 2 MONEY PVT. LTD. या कंपनीमार्फत झालेल्या प्रकरणात एकूण ₹2,35,46,695/-…

Read More

पालघर शहरात गर्दा, मटका, गांजा व गुटख्याची खुलेआम विक्री; पोलीस कारवाई फक्त कागदावर? थेट सवाल एसपींना.

पालघर शहरात गर्दा, मटका, गांजा व गुटख्याची खुलेआम विक्री; पोलीस कारवाई फक्त कागदावर? थेट सवाल एसपींना. पालघर (गांधीनगर): पालघर शहरातील गांधीनगर परिसरात गर्दा, गांजा, गुटखा आणि मटका यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे. बंदी असतानाही दिवसाढवळ्या चालणारे हे समाजविघातक व्यवसाय युवकांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत. स्थानिक माहितीनुसार, गर्दा विक्री इतक्या मोठ्या…

Read More

राष्ट्रीय एकतेसाठी ‘रन फॉर युनिटी’ — पालघर पोलिसांचा जनतेसोबत एकात्मतेचा धावता संकल्प!

पालघर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मा. पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण राज्यात “राष्ट्रीय एकता दिन” साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभर “रन फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले — आणि जनतेचा, पोलिसांचा, विद्यार्थ्यांचा, अधिकारीवर्गाचा असा उत्साह…

Read More

मुंबई-अहमदाबाद महामार्ग – टोलखोरांचे राज्य, नागरिकांचा नरकयात्रा!

वसई सातिवली ब्रिजवर पाणी साचल्याने अपघातांची मालिका – प्रशासनाचे डोळे झाक, नागरिकांचा आक्रोश उसळला! प्रतिक मयेकर वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वसई सातिवली ब्रिज हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. मुसळधार पावसामुळे पुलावर डबकं तयार झालं असून अनेक वाहने घसरून अपघातग्रस्त झाली आहेत. दररोज हजारो नागरिक या महामार्गावरून प्रवास करतात, पण त्यांना मिळते ती…

Read More