“धुरानं गुदमरलेला बोईसर, आणि थंड एसीत बसलेलं पर्यावरण मंत्रालय – हीच का हरित महाराष्ट्राची ओळख?”
शासन, प्रशासन आणि उद्योगांच्या गप्प संगनमतावर जनतेचा आक्रोश… प्रतिक मयेकर, पालघर बोईसर| पालघर जिल्ह्यातील बोईसर आज प्रदूषणाच्या अशा गर्तेत सापडलं आहे की हवा श्वासासाठी नव्हे, तर आजारासाठी ओढावी लागते. विराज कंपनीच्या चिमण्यांतून निघणारा काळा, विषारी धूर आता आकाशाचा रंग ठरवतोय. पण या आकाशाखाली जगणाऱ्या नागरिकांची काळजी घेणं ज्या मंत्रालयाचं काम आहे, ते मंत्रालय मात्र वातानुकूलित…



