दहावीचा 99.18%, बारावीचा 98.13% निकाल; मुलींनी मारली बाजी

दहावी- बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे शैक्षणिक जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा. अशा या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जारी करण्यात आले असून, त्यात मुलींनीच बाजी मारल्याचं स्पष्ट झालं आहे. काऊन्सिल ऑफ द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशन्स म्हणजेच CISCE च्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी (ICSE, ISC 2026 ) परीक्षेचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आले…

Read More

पालघर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; ओव्हरसीट रिक्षा, ओव्हरलोड वाहने आणि अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त!

पालघर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; ओव्हरसीट रिक्षा, ओव्हरलोड वाहने आणि अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त! पालघर शहरात वाहतूक नियमांची उघडपणे पायमल्ली होत असून, वाहतूक पोलीस आणि RTO प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरात ३-सीटर व ६-सीटर रिक्षा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन सर्रास फिरताना दिसतात. अनेक वेळा ही वाहने वाहतूक पोलिसांसमोरून जात असतानाही…

Read More

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! बदलले योजनेचे नियम; आता ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! बदलले योजनेचे नियम; आता ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील शासन परिपत्रक शेअर करत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र व्यक्ती मोठ्या प्रमाणात लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर शासनाने…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा गुटखा माफियांवर धडाकेबाज सापळा – तब्बल ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांचा गुटखा माफियांवर धडाकेबाज सापळा – तब्बल ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त प्रतिक मयेकर बोईसर| गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि कायदा अंमलबजावणी यासाठी पालघर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत नुकत्याच केलेल्या धाडीत तब्बल ३२ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा गुटखा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध…

Read More

विराज कंपनीत कामगार मुजाहिद शेख ठार – कुटुंब उद्ध्वस्त, नंबर प्लेटविना वाहनं व प्रदूषणाचे साम्राज्य; यामागे कुणाचा आशीर्वाद?

📍बोईसर प्रतिक मयेकर तारापूर एमआयडीसी पुन्हा एकदा रक्ताने लाल झाली आहे. सोमवारी (दि. २५) रात्री बोईसर उड्डाणपुलाजवळील विराज कंपनीच्या टायर दुकानात झालेल्या भीषण अपघातात कामगार मुजाहिद शेख (रा. बोईसर) याचा जागीच मृत्यू झाला. कंपनीच्या ट्रकच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात टायरची लोखंडी रिंग डोक्यावर आदळली आणि मुजाहिदचा मृत्यू झाला. घरचा आधारच हिरावला!…

Read More

गुटखा प्रकरणात पुन्हा तेच नाव; कारवाईचा धाक संपला का?

गुटखा प्रकरणात पुन्हा तेच नाव; कारवाईचा धाक संपला का? पालघर | जावेद लुलानिया. पालघर तालुका पोलीस ठाण्यात प्रतिबंधित गुटखा प्रकरणी पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीचे नाव यापूर्वीही अशाच प्रकारच्या प्रकरणांत समोर आले होते. महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना वारंवार त्याच प्रकारच्या प्रकरणांचा उलगडा होत असल्याने कायद्याचा…

Read More

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

📍 #मुंबई | क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या द्विशताब्दी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे नेण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी वार्षिक दिनदर्शिका बनवून…

Read More

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी पालघर दि. २८ जून २०२६: राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी…

Read More

मुंबई-अहमदाबाद महामार्ग – टोलखोरांचे राज्य, नागरिकांचा नरकयात्रा!

वसई सातिवली ब्रिजवर पाणी साचल्याने अपघातांची मालिका – प्रशासनाचे डोळे झाक, नागरिकांचा आक्रोश उसळला! प्रतिक मयेकर वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वसई सातिवली ब्रिज हा मृत्यूचा सापळा ठरत आहे. मुसळधार पावसामुळे पुलावर डबकं तयार झालं असून अनेक वाहने घसरून अपघातग्रस्त झाली आहेत. दररोज हजारो नागरिक या महामार्गावरून प्रवास करतात, पण त्यांना मिळते ती…

Read More

मनोर ला तालुका घोषित करा….संतोष जनाठे

मनोर ला तालुका घोषित करा….संतोष जनाठे मनोर व परिसरातील 100 ते 120 गावांचा मनोर तालुका घोषित करावा अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस संतोष जनाठे यांनी लेखी पत्र देऊन केली आहे. अनेक वर्षाची मागणी व प्रस्ताव, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी 1 ते 2.30 तासाचा लागणार वेळ, मुख्य…

Read More