समता सप्ताहानिमित्त ‘मार्जिन मनी’ कार्यशाळा संपन्न
समता सप्ताहानिमित्त ‘मार्जिन मनी’ कार्यशाळा संपन्न वंचित घटकांच्या सक्षमीकरणाला नवे बळ” पालघर, दि. १० एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांच्या आधारे भारतीय समाजात एकात्मता निर्माण करण्याचा जो महान प्रयत्न केला, त्याच विचारधारेचा वारसा पुढे नेत राज्य शासन विविध कल्याणकारी योजनांद्वारे दुर्बल व वंचित घटकांच्या सर्वांगीण…



