कोंकण परिक्षेत्र पोलिसांचा राज्यात डंका : ई-गव्हर्नन्स सुधारणांत प्रथम क्रमांक…

कोंकण परिक्षेत्र पोलिसांचा राज्यात डंका : ई-गव्हर्नन्स सुधारणांत प्रथम क्रमांक… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “समुद्र संदेश” WhatsApp Channelचे लोकार्पण… प्रतिक मयेकर बोईसर| मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा मोहिमेत कोंकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे आज…

Read More

पालघर कचेरी रोड आंदोलन यशस्वी. 24.12.2025.

पालघर कचेरी रोड आंदोलन यशस्वी. 24.12.2025. 30 डिसेंबरपासून रस्ता दुरुस्ती सुरू होणार पालघर (प्रतिनिधी) : पालघर शहरातील कचेरी रोड पाच बत्ती येथील रस्त्याच्या दयनीय अवस्थेविरोधात आज नागरिकांच्या वतीने करण्यात आलेले शांततापूर्ण आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडले. या आंदोलनात कोणताही रस्ता अडविण्यात आला नाही, कोणताही वाहतूक कोंडीचा प्रकार झाला नाही तसेच सामान्य नागरिकांना कुठल्याही…

Read More

तलावाभोवतीचा वॉकींग ट्रॅक की कचऱ्याचा ट्रॅक? — सरावलीत विकास झोपेत, प्रशासन निद्रिस्त!

प्रतिक मयेकर, पालघर  बोईसर| सरावली ग्रामपंचायत हद्दीतील तलावाभोवती सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पेव्हर ब्लॉक, वॉकींग ट्रॅक आणि सेल्फी पॉईंट तयार केला. हा प्रकल्प “आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३-२४” अंतर्गत करण्यात आला, ठेकेदाराचे नाव, काम पूर्णतेची तारीख आणि अंदाजित खर्च यासह अभिमानाने लावलेला फलक आजही तिथे ताठ उभा आहे. पण फलकाखालील दृश्य…

Read More

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सामंजस्य करार आदि कर्मयोगी फेलोशिपच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रामीण विकासात महत्वाची भूमिका बजावणार जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड पालघर, दि. १२ डिसेंबर : अनुसूचित जमातींसह समाजातील वंचित घटकांचे सामाजिक-आर्थिक सक्षमीकरण आणि शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदि कर्मयोगी अभियान’ अंतर्गत आदि कर्मयोगी फेलोशिपच्या माध्यमातून…

Read More

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका.

आरोग्य व वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. शिरगाव मुख्य रस्त्यावर सांडपाण्यामुळे अपघाताचा धोका. शिरगाव–सातपाटी मुख्य रस्त्यावर संडासाचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून बाजूलाच मस्जिद असल्यामुळे नागरिक, नमाजी बांधव, महिला, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. सांडपाण्यामुळे रस्ता…

Read More

पालघरमध्ये रक्तचंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज | दिनांक : 20 सप्टेंबर 2025 पालघरमध्ये रक्तचंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश पालघर तालुक्यातील साखरे गावातील फार्म हाऊस वर वनविभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल १२ कोटींच्या किंमतीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. हा साठा अंध्रप्रदेश-तेलंगणातून आणला असावा असा संशय आहे. ☑️ मोठा मुद्देमाल जप्त वनविभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कारवाईत…

Read More

विराज कंपनीत कामगार मुजाहिद शेख ठार – कुटुंब उद्ध्वस्त, नंबर प्लेटविना वाहनं व प्रदूषणाचे साम्राज्य; यामागे कुणाचा आशीर्वाद?

📍बोईसर प्रतिक मयेकर तारापूर एमआयडीसी पुन्हा एकदा रक्ताने लाल झाली आहे. सोमवारी (दि. २५) रात्री बोईसर उड्डाणपुलाजवळील विराज कंपनीच्या टायर दुकानात झालेल्या भीषण अपघातात कामगार मुजाहिद शेख (रा. बोईसर) याचा जागीच मृत्यू झाला. कंपनीच्या ट्रकच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम सुरू असताना झालेल्या स्फोटात टायरची लोखंडी रिंग डोक्यावर आदळली आणि मुजाहिदचा मृत्यू झाला. घरचा आधारच हिरावला!…

Read More

Indian Railway : नवं वर्ष नवा नियम! 1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, मुंबईतून सुटणाऱ्या ट्रेन..

Indian Railway : नवं वर्ष नवा नियम! 1 जानेवारीपासून रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल, मुंबईतून सुटणाऱ्या ट्रेन.. भारतात अनेकांसाठी सोयीचं ठरणारं, खिशाला परवडणारं आणि वेळेची बचतही करणारं प्रवासाचं माध्यम म्हणजे रेल्वे प्रवास. अशा या रेल्वे प्रवासाची सुविधा देणाऱ्या भारतीय रेल्वे विभागाकडून नव्या वर्षात अर्थात 1 जानेवारी 2026 पासून काही महत्त्वाचे नियम आणि बदल लागू करण्यात येणार…

Read More

जिल्हा परिषद पालघरच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

दिनांक 16/10/2025 जिल्हा परिषद पालघर दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबवणे ही आपली जबाबदारी – जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड “दिव्यांग हे ‘अक्षम’ नाहीत, तर ‘विशेष सक्षम’ आहेत. दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची सामाजिक जबाबदारी आहे. शासकीय अधिकारी म्हणून दिव्यांगांप्रती आपली संवेदनशीलता वाढवली पाहिजे. त्यांना सन्मानाने वागणूक देणे आणि त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता…

Read More